Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


अंचळगाव शेतकरी संघटनेचे कर्जमाफी साठी निवेदन

 शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे अचळ
गाव शेतकरी संघटनेची मागणी

सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या जाहीर झाल्यास आम्ही सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करू अशा आश्वासन दिले असताना शक्यता त्याच्या विसर पडल्यानेशेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे असे  निवेदन भडगाव तहसीलदार शितल सोराट व पीएसआय पांडुरंग पवार याना अंचळगाव तालुका भडगाव येथील शेतकरी संघटने मार्फत देण्यात आले
 निवेदन देणाऱ्या शेतकऱ्या मध्ये शेतकरी संघटनेचे शाखा अध्यक्ष गणेश शिवलाल माळी आंचळगाव तसेच उपाध्यक्ष संजय ताराचंद पाटील व कार्याध्यक्ष चेतन बापू पाटील व कृष्णा शिवाजी ठाकूर धनराज मुरलीधर पाटील यांचा सामावेश होतो त्यांनी  तहसीलदारांना व पीएसआय साहेबांना शेतकरी कर्जमाफीची निवेदन दिले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.