Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव येथे वादळी वार्‍याने पत्राचे शेड विजेच्या खांबावर उडून विजपुरवठा खंडीत

भुसावळ तालुक्यामध्ये सतत तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे
वरणगाव शहरात वादळी वाऱ्याने शिवाजीनगर भागातील घरावरील पत्रांचे शेड उडाले त्यामुळे विजेचा खांब तुटला आहे विजेच्या तारा देखील तुटले आहे त्यामुळे या परिसरात चार तास वीजपुरवठा खंडित झाला होता वादळचा वेग मोठ्या प्रमाणावर होता शिवाजीनगर हा भाग नेहमी वर्दळीचा असतो तेथे शिवमंदिर आहे त्या ठिकाणी पंधरा ते वीस वृद्ध बसलेले असतात आणि या चौकात लहान मुले खेळतच असतात परंतु सुदैवाने मोठे जीवितहानी टळली आहे
महावितरण कर्मचाऱ्यांनी रात्री अकरा वाजेपर्यंत वीस पुरवठा सुरीत केला आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.